मुंबई उपनगर

पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील (टीटीसी) प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पामुळे शहरातील केवळ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करत असताना नवीन टॉवर्स, व्यावसायिक संकुले येऊन लोकसंख्येचा स्फोट होणार आहे. यामुळे महापालिकेवर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अभूतपूर्व ताण येणार आहे. त्या पुरविण्यासाठी अंदाजे १२ हजार कोटींचा बोजा पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या योजनेविरोधात विरोधाचा सूर आळवला आहे. […]

मुंबई उपनगर

लाडक्या बहिणींच्या मुद्द्याला आता बचत गटांनी उत्तरे द्या

नवी मुंबई : विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जा. समोरच्यांकडे (शिंदेसेनेचे नाव न घेता) लाडकी बहीण हा एकच मुद्दा आहे. तुम्ही महिला बचत गट एकत्र करा, त्यांना विश्वासात घ्या, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवी मुंबईत पक्षाचा प्रचाराचा नारळ फोडताना केले आहे. पुढील काळात आरोप-प्रत्यारोप होतील, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला. मात्र, प्रचाराच्या […]